निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. ...
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर भारतातील १७ कंपन्यांना आयसीएमआरने काेराेनाची चाचणी करणारे किट तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
सोमवारी तब्बल 243 ट्रकमधून 12 हजार 362 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असल्याची माहिती फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. यामुळे आता पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात फळे उपलब्ध होणार आहेत. ...