आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे. ...
ST Bus : महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. ...
Wari : यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता. ...
आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरी पद्धतीने असलेल्या या बंधाऱ्यात १२० सहस्र घनमीटर पाणीसाठा होणार असून, २६ हेक्टर क्षेत्र ... ...
उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक संजय हांडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, निमगाव (ता. खेड) येथील तांबे वस्तीवर ... ...
ऑक्सि पार्क योजना जाहीर : कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले परिपत्रक; तीव्र विरोध होण्याची शक्यता ...
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील घटना ...
माळशेज घाटात सध्या पाऊस तसेच दाट धुके आहे. या घाटातून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते. ...
पॉझिटिव्हीटी दर आला ९.७ टक्यांवर; हॉटस्पॉट गावांची संख्या ८६ वर ...
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७६ संशयितांची तपासणी करण्यात आली. ...