शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

ढगाळ हवामानामुळे कांदा पडतोय ‘आजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 15:30 IST

बाजारभावाने तारल्याने उत्पादक कष्टाने जगतोय

ठळक मुद्देकांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटकाचालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक गेले वाया पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट

शिरूर ( शेलपिंपळ्गाव ) : वातावरणातील हवामान बदलाचा मागास कांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगामातील मागास गहू, मका, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर मावा, तसेच करपा रोगराईचे सावट पसरू लागले आहे. परिणामी रोगराईच्या विळख्यातील पिकांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात शेतकऱ्यांना दूषित हवामानाशी दोन हात करीत पीक उत्पादन काढावे लागत आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदापिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. मात्र,  थंडीच्या आगमनानंतर कांद्याला बोटावर मोजता येतील इतके दिवसच पोषक वातावरण प्राप्त झाले होते. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालावधीत पोषक हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी, कांदा उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे.....चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक वाया गेले आहे. सध्या परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला चांगला दर प्राप्त होत आहे. मात्र पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट जाणवत आहे. परंतु बाजारभावाने तारल्याने पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या मागास कांदा लहरी हवामानाला बळी पडत आहे.- सर्जेराव मोहिते, शेलपिंपळगाव

टॅग्स :ShirurशिरुरonionकांदाFarmerशेतकरीweatherहवामान