शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन

By राजू हिंगे | Updated: July 28, 2024 17:41 IST

खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या गढूळतेमध्ये वाढ होउन ती २२३ ते ३०० एनटीयु पर्यत वाढ झाली आहे

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणा०या खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाउस झाला आहे. त्याने शहराच्या अनेक भागात गढुळ पाण्याचा पुरवठा (Pune Water Supply) होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे असे आवाहन पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) केले आहे.

पुणे महापालिकेने नव्याने उभारलेली जलशुध्दीकरण केंद्र १५०एनटीयु (नेफेलो टरबीडीटी युनिट)या प्रमाणाची गढूळता निवारत आहे. जुनी जलशुध्दीकरण केंद्र 40 एनटीयु पर्यंतचे पाणी हाताळू शकतात. खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या गढूळतेमध्ये वाढ होउन ती २२३ ते ३०० एनटीयु पर्यत वाढ झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राच्या क्षमतेच्या पेक्षा खूपच जास्त प्रमाणात गढूळता आहे. त्यामुळे गढूळ पाणी वितरित होत आहे. सर्व जलकेंद्रातून वितरित होणाऱ्या पाण्याचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

त्यामुळे पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनर पिण्याचे पाणी उकळुन प्यावे. उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न सेवन करू नये. पिण्याचे पाणी उकळुन व गार करून झाकून ठेवावे. नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये.आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातुन एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळया पाण्यामधे होवू देऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरणRainपाऊसHealthआरोग्य