शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

#Metoo : तरुण म्हणतात चळवळ चांगली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:34 IST

मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली.

पुणे : हाॅलिवूडमधून सुरु झालेली मी टू ही चळवळ जगभरात पसरत अाहे. भारतातही या चळवळीमुळे अनेक महिला पुढे येऊन अापल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत अाहेत. या चळवळीतून स्त्रीयांना एक प्लॅटफाॅम मिळत असून त्यांच्यात हिम्मत तयार हाेत अाहे. या मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली. 

    प्रसादला वाटतं की साेशल मिडीयामुळे स्त्रीयांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बाेलता येत अाहे ही चांगली गाेष्ट अाहे. परंतु अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी का अावाज उठवला जाताेय, त्यावेळीच का बाेललं गेलंं नाही. अत्याचार झाला त्यावेळीच स्त्रीयांनी पुढे येऊन बाेलयाला हवं हाेतं. मी टू चळवळ जरी चांगली असली तरी या मी टू बाबत अनेक विनाेद अाणि मेमे येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे कदाचित या चळवळीचे गांभिर्य कमी हाेऊ शकते. स्त्रीयांनी ज्याक्षणी त्यांच्यावर अत्याचार हाेईल त्याच क्षणी अावाज उठवायला हवा, असं ताे म्हणताे. 

    या चळवळीमुळे स्त्रीयांना एकत्र येत अापल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल अावाज उठवता येताेय, ही खूप चांगली गाेष्ट असल्याचे सिद्धेश म्हणताे, अापल्या देशातील सामाजिक परिस्थीती पाहता महिलांवर अत्याचार झाले तरी त्या अनेकदा पुढे येत नाही. त्यांना ज्या व्यक्तीने अत्याचार केले त्याचा एकंदर राजकीय, सामाजिक दबाव पाहता अावाज उठवता येत नाही. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून या महिला एकत्र येत अावाज उठवत अाहेत. अाराेपांबाबतची शहानिशा, कायदेशीर कारवाई हाेईलच परंतु महिला मनात न ठेवता पुढे येऊन बाेलत अाहे हे खूप महत्वाचे अाहे. कुठल्याही निर्णयापर्यंत येताना दाेन्ही बाजू मात्र तपासून पाहायला हव्यात. 

    अनुज म्हणताे, ही खूप चांगली चळवळ अाहे, अनेक महिला पुढे येऊन याबद्दल बाेलतायेत. परंतु या चळवळीचा काेणी गैरफायदा घेणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.  ही चळवळ अशीच चालू राहायला हवी. तर साईनाथ म्हणाला, एखाद्या स्त्रीची अनुमती नसताना चुकीची गाेष्ट घडत असेल तर त्याकडे गांभिर्याने पाहायला हवे. ते प्रकरण तिथेच न राहता त्याप्रकरणाची शहानिशा करुन याेग्य ती कारवाई करायला हवी. एखाद्याचे समाजातील स्थानावरुन ताे असे काही करणार नाही, असा अंदाज बांधने गैर ठरेल. परंतु महिलांनी केवळ अाराेप न करता त्या प्रकणाच्या शेवटपर्यंत जायला हवे. तसेच त्या व्यक्तीकडून त्याच्या चुकीची कबुली घेणे अावश्यक अाहे. इतक्या वर्षांनी महिला का बाेलत अाहेत, हा प्रश्न निरर्थक अाहे. अनेकदा महिलांना ज्यावेळी अत्याचार हाेताे, त्यावेळी अावाज उठवता येत नाही याचा अर्थ त्यांनी नंतर अावाज उठवू नये असा हाेत नाही. या चळवळीमुळे चलता है हा समज जाण्यास मदत हाेत अाहे. तसेच महिलांना त्यांचा अावाज उठविण्यासाठी एक व्यासपीठ मिळत अाहे. परंतु दुसरी बाजू जाणून घेणेही तितकेच महत्वाचे अाहे. 

टॅग्स :PuneपुणेMetoo Campaignमीटूcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी