शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

#Metoo : तरुण म्हणतात चळवळ चांगली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:34 IST

मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली.

पुणे : हाॅलिवूडमधून सुरु झालेली मी टू ही चळवळ जगभरात पसरत अाहे. भारतातही या चळवळीमुळे अनेक महिला पुढे येऊन अापल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत अाहेत. या चळवळीतून स्त्रीयांना एक प्लॅटफाॅम मिळत असून त्यांच्यात हिम्मत तयार हाेत अाहे. या मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली. 

    प्रसादला वाटतं की साेशल मिडीयामुळे स्त्रीयांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बाेलता येत अाहे ही चांगली गाेष्ट अाहे. परंतु अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी का अावाज उठवला जाताेय, त्यावेळीच का बाेललं गेलंं नाही. अत्याचार झाला त्यावेळीच स्त्रीयांनी पुढे येऊन बाेलयाला हवं हाेतं. मी टू चळवळ जरी चांगली असली तरी या मी टू बाबत अनेक विनाेद अाणि मेमे येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे कदाचित या चळवळीचे गांभिर्य कमी हाेऊ शकते. स्त्रीयांनी ज्याक्षणी त्यांच्यावर अत्याचार हाेईल त्याच क्षणी अावाज उठवायला हवा, असं ताे म्हणताे. 

    या चळवळीमुळे स्त्रीयांना एकत्र येत अापल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल अावाज उठवता येताेय, ही खूप चांगली गाेष्ट असल्याचे सिद्धेश म्हणताे, अापल्या देशातील सामाजिक परिस्थीती पाहता महिलांवर अत्याचार झाले तरी त्या अनेकदा पुढे येत नाही. त्यांना ज्या व्यक्तीने अत्याचार केले त्याचा एकंदर राजकीय, सामाजिक दबाव पाहता अावाज उठवता येत नाही. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून या महिला एकत्र येत अावाज उठवत अाहेत. अाराेपांबाबतची शहानिशा, कायदेशीर कारवाई हाेईलच परंतु महिला मनात न ठेवता पुढे येऊन बाेलत अाहे हे खूप महत्वाचे अाहे. कुठल्याही निर्णयापर्यंत येताना दाेन्ही बाजू मात्र तपासून पाहायला हव्यात. 

    अनुज म्हणताे, ही खूप चांगली चळवळ अाहे, अनेक महिला पुढे येऊन याबद्दल बाेलतायेत. परंतु या चळवळीचा काेणी गैरफायदा घेणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.  ही चळवळ अशीच चालू राहायला हवी. तर साईनाथ म्हणाला, एखाद्या स्त्रीची अनुमती नसताना चुकीची गाेष्ट घडत असेल तर त्याकडे गांभिर्याने पाहायला हवे. ते प्रकरण तिथेच न राहता त्याप्रकरणाची शहानिशा करुन याेग्य ती कारवाई करायला हवी. एखाद्याचे समाजातील स्थानावरुन ताे असे काही करणार नाही, असा अंदाज बांधने गैर ठरेल. परंतु महिलांनी केवळ अाराेप न करता त्या प्रकणाच्या शेवटपर्यंत जायला हवे. तसेच त्या व्यक्तीकडून त्याच्या चुकीची कबुली घेणे अावश्यक अाहे. इतक्या वर्षांनी महिला का बाेलत अाहेत, हा प्रश्न निरर्थक अाहे. अनेकदा महिलांना ज्यावेळी अत्याचार हाेताे, त्यावेळी अावाज उठवता येत नाही याचा अर्थ त्यांनी नंतर अावाज उठवू नये असा हाेत नाही. या चळवळीमुळे चलता है हा समज जाण्यास मदत हाेत अाहे. तसेच महिलांना त्यांचा अावाज उठविण्यासाठी एक व्यासपीठ मिळत अाहे. परंतु दुसरी बाजू जाणून घेणेही तितकेच महत्वाचे अाहे. 

टॅग्स :PuneपुणेMetoo Campaignमीटूcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी