शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:30 IST

आडत्यांशिवाय बाजार सुरु राहणार बाजार समिती प्रशासनाची भूूमिका 

ठळक मुद्देश्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत निर्णय

पुणे: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मार्केट यार्डातील आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. यामुळेच शुक्रवार (दि.27)  रोजी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी भाजीपाला, फळे आणि कांदा व बटाटा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय दि.पूना मर्चट चेंबरने देखील 31 मार्च पर्यंत भूसार व गूळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार चेंबरने शुक्रवार (दि.27) पासून बाजार सुरू केला आहे. . या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजारा मध्ये होणाऱ्यां गर्दीमुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मार्केट यार्डातील बाजार सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आडत्यांनी केली. यामध्ये लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट याडार्तील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. तसेच कामगार देखील आपल्या गावाला गेल्याने कामगारांचाही प्रश्न आहे.परंतु कामगार संघटनांनी रविवार पासून कामगार कामावर हजर होणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डbusinessव्यवसायvegetableभाज्याfruitsफळेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस