शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्र गारठला! सकाळ अन् सायंकाळनंतरचे वातावरण थंड, नगर - १०.५, मुंबई - २१

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:54 IST

पुढील दोन दिवसांमध्ये गारठा कमी होण्याची शक्यता आहे, तर काही भागांत ढगाळ वातावरण राहणार

पुणे: राज्यामधील थंडी वाढल्याने गारठा चांगलाच जाणवू लागला आहे. किमान तापमान घटले असून, राज्यात नगरला सर्वांत कमी किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर पुण्यात १२ अंशावर पारा होता. त्यामुळे पुणेकर गारठले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये गारठा कमी होण्याची शक्यता आहे, तर काही भागांत ढगाळ वातावरण राहील.

सध्या उत्तर भारतामधील थंडीत चढ-उतार कायम आहे, तर राज्यात किमान तापमानात घट झाली आहे, पण मंगळवारपासून (दि.२२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. उत्तर भारतातील तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीही कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

राज्यातही किमान तापमानात चढ-उतार कायम पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात गारठा काहीसा वाढला होता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली गेले. पुण्यातही थंडी जाणवू लागली आहे. सकाळी आणि सायंकाळनंतर हवेत गारठा आहे. दुपारी मात्र उन्हाचा चटका काही प्रमाणात अनुभवायला मिळत आहे.

राज्यातील किमान तापमान

पुणे : १२.७नगर : १०.५जळगाव : १२.७कोल्हापूर : १८.३महाबळेश्वर : १४.६नाशिक : १२.३सोलापूर : १५.९मुंबई : २१.०परभणी : १२.४नागपूर : १२.२यवतमाळ : १२.२

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानenvironmentपर्यावरणAhilyanagarअहिल्यानगरHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई