शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येणार : अतुल बेनके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 1:28 PM

अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद

नारायणगाव : शेतकऱ्यांचे हित जपणारे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे राज्य येणार आहे , असे प्रतिपादन जुन्नर विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी ओतूर येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व  महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी रोहकडी , ओतूर, डुंबरवाडी या परिसरातील मतदारांशी भेट घेत संवाद साधला व प्रचाराच्या निमित्ताने ओतूर येथे मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. शहरातून निघालेल्या पदयात्रेत स्थानिक ग्रामस्थ, पादाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या पदयात्रेत जि.प.सदस्य मोहीत ढमाले, पं स.सदस्य विशाल तांबे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, नासीर मनियार, किशोर होनराव, डॉ. जी .एम डुंबरे, माजी जि.प.सदस्य तुषार थोरात, संतोष होनराव ,शकील तांबोळी आदी कार्यकर्ते सहभागी होते . ही पदयात्रा मुख्य बाजारपेठ , भाजीपाला बाजारातून संपूर्ण शहरातून नेण्यात आली.अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधून कांदा , भाजीपाला यांना हमीभाव मिळवून देण्याची ग्वाही दिली़. सध्याचे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधात आहे़.  शेतकऱ्यांच्या हितासाठी यावेळी राज्यात परिवर्तन करून आघाडीचे सरकार आणावयाचे असून मोठ्या मताधिक्याने आघाडीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले़. 

टॅग्स :narayangaonनारायणगावcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकFarmerशेतकरी