शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वेल्हे तालुक्यात मराठा बांधवांसोबत शालेय विद्यार्थीही उपोषणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:27 IST

आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती

वेल्हे: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वेल्हे तालुक्यातील अडवली सकल मराठा समाजातील बांधवांसोबत शालेय विद्यार्थी साखळी उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे.  या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत वेल्हे तालुक्यातील अडवली येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी अडवली येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यत साखळी उपोषण सुरु आहे. तसेच नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नारायण राणे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. घंटानाट सुरु असून गावातील युवक यामध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, कॄष्णा नाकती, उपसरपंच संभाजी इंगुळकर योगेश इंगुळकर नाना बडे ऋषिकेश इंगोळकर सचिन शेलार मंगेश इंगुळकर ,नितीन इंगुळकर,अक्षय काटकर,सचिन इंगुळकर,दशरथ काटकर, आदीसह तालुक्यातील युवक व सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील