शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

खेड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:49 PM

प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी..

राजगुरूनगर : पुर्व भागात दावडी या परिससरात आज (दि ३० ) दुपारी ५ वाजता जोरदार पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. नुकताच कांदा लागवड केलेल्या कांदापिकांना या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. त्याचबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दावडी गावात पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.      दावडी परिसरातील जाधवदरा, बोञेवस्ती, होरे वस्ती, म्हसाडेवस्ती, कान्हुरकरमळा या भागात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सुमारे एक तास पडत असलेल्या पावसाने शेतातील कांदा पिक वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारबंळ उडाली. त्याचबरोबर शेतात पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.     ओढे नाल्यांना पहिल्यांदाच पुर आला. नवीन पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांची गैरसोय टळली. दावडी परिसरात गेल्या काही वर्षात पहिल्यादांच असा पाऊस झाले असल्याचे जाणकार ग्रामस्थांनी मत व्यक्त केले, असे जाधवदरा येथील शेतकरी आबासाहेब घारे , दावडी गावचे माजी सरपंच सुरेश डुंबरे यांनी सांगितले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी, कांदा लागवड करावी लागणार आहे. प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस