शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आळेफाटा, राजुरी ,बेल्हे, ओतूर गावांतील आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:05 AM

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा ...

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही. यासंदर्भात ग्रामसभेत तक्रार अर्ज करणाऱ्यांना धमकावले जात आहे .असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.पुणे नाशिक महामार्गावर समर्थ रेसिडेन्सी इमारतीमधील 70 ते 75 सदनिकातील शौचालय व सांडपाण्यामुळे भरवस्तीत दूषित पाण्याचे तलाव साचले आहेत. राजूर येथील मातंगवस्ती व मुस्लीम दफनभूमी ओढ्यामध्ये गावातील घनकचरा टाकण्यात येत आहे. घनकचऱ्याचे स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात आला होता. ग्रामस्थांनी मागणीस पदाधिकारी व ग्रामविकास आधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. ओतूर येथील शासकीय आरोग्य केंद्र तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. लोकभारती पक्षाचे जुन्नर तालुकाध्यक्ष जालीदभाई पटेल, महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, शाहु फुले-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास पवार, उपाध्यक्ष शौकत शेख, शरद बोराडे, वीशाल गडगे , कमलताई माळवे,वंदना माळवे,कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरोग्याचा प्रश्नासंदर्भात येथे लोकभारती पक्ष,आझाद हिंद प्रतिष्ठान, शाहू फुले आंबेडकर सामाजिक विकास परिषद, सामाजिक संघटनाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी कार्यकर्ते.