शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द

By admin | Updated: October 18, 2014 01:47 IST

गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला.

पुणो : गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला. परंतु याची साधी दखलही विमानतळ अधिका:यांनी घेतली नाही.
एअर इंडियाचे फ्लाय एआय 854 हे विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. त्याचवेळी अधिका:यांनी प्रवाशांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. गुरुवारी रात्री बारार्पयत हे विमान दुरुस्त होईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरार्पयत दुरुस्ती झालेली नव्हती अशी माहिती प्रवाशांनी दिली. 
प्रवासी असलेले एमपी ग्रुपचे संचालक आनंद रेगी यांनी  ‘लोकमत’ दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले होते. रात्री बारा वाजता आणखी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री साडेतीन वाजेर्पयत बसवून ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता विमान उड्डाण करेल असे सांगून घरी जाण्यास सांगण्यात आले.
शुक्रवारी दुपारी सर्व प्रवासी पुन्हा विमानतळावर गेले तेव्हा त्यांना विमानात बसण्यासाठी सांगण्यात आले. बराच वेळ विमानात बसल्यानंतर दीडच्या सुमारास विमानाने धावपट्टीवर धावण्यास सुरुवात केलीच होती की पुन्हा इंजिनामधून आवाज आला. प्रवाशांच्या हाती शेवटी निराशाच पडल्याचे जितेंद्र कुमार यांनी सांगितले. इंजिनामधून जोरात आवाज आल्यामुळे सगळे प्रवासी घाबरले. त्यानंतर पुन्हा सर्वाना खाली उतरवण्यात आले. यासोबतच दिल्लीवरुन दुसरे विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ते विमानही अद्याप पुण्यात पोचलेले नाही. (प्रतिनिधी) 
 
च्पुणो विमानतळाचे संचालक मनोज गांगल यांनी  ‘लोकमत’ जवळ खेद व्यक्त केला. प्रवाशांना त्रस झाला त्याबद्दल आपल्याला खेद असून याबाबत एअर इंडियाच्या क्षेत्रिय संचालकांना माहिती दिली आहे. त्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे गांगल यांनी सांगितले.