शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

coronavirus : काेराेनाचा पुण्यातील आयटी कंपन्यांना धसका ; अनेक ऑफीस केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 15:29 IST

काेराेना विषाणूच्या प्रसारामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांनी देखील खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : काेराेनाचे पाच रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. काेराेनाबाधित पाच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शाेध घेण्यात येत असून त्यांच्यापैकी काेणाला लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात तणावाचे वातावारण आहे. 

दुबईवरुन आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर तीन जणांना देखील काेराेनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आराेग्य विभागाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान पुण्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने याचा धसका पुण्यातील आयटी कंपन्यांनी घेतल्याचे समाेर आले आहे. मगरपट्टासिटी येथील एका आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्याला काेराेनाची लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी करण्यात आली. त्यामुळे खबरदारी म्हणून कंपनीचा सर्व फ्लाेअर रिकामा करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच आराेग्याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे. असाच प्रकार हिंजवडी येथील  आयटी कंपनीत देखील घडला असून तेथील एक कंपनीचे ऑफिस रिकामे करण्यात आले आहे. 

दरम्यान अशीच घटना काही दिवसांपूर्वी काही कंपन्यांमध्ये घडली हाेती, परंतु हा प्रकार माॅकड्रील असल्याचे समारे आले हाेते. यावेळी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मेलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत कंपन्यांकडून अधिकृतरित्या कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यcorona virusकोरोना