शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अवकाळी पावसाने नारळाचा दर्जा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:41 IST

महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे नारळाचा दर्जा प्रचंड घसरला आहे...

ठळक मुद्देउठाव नाही : मागणी घटली तरी दरामध्ये वाढ

पुणे : महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे नारळाचा दर्जा प्रचंड घसरला आहे. सध्या मार्केटयार्डमध्ये दाखल होणाऱ्या नारळाला फारसा उठाव नाही, तरी देखील दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. शेकड्यामागे नारळाच्या दरामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.दिवाळीनंतर नारळाची आवक आणि मागणी घटली आहे. त्यातच दजार्ही घसरला आहे. परिणामी दरामध्ये वाढ झाली आहे़  आवकेमध्ये लक्षणीय घट झाल्याने शेकड्यामागे नारळाच्या दरामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नारळाचा नवीन हंगाम सुरु होण्यास अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे़  मार्केटयार्डात सध्या आवक होणाऱ्या नारळाचा आकार लहान असून समाधानकारक नाही़ तरीही दरामध्ये वाढ झाली आहे़  दिवाळीच्या सणानंतर नारळाला मागणी घटली आहे़.  आंध्र प्रदेशात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे़  परिणामी तेथून होणारी आवक घटली आहे़.तसेच तामिळनाडूतून येणाऱ्या नारळाची प्रत मोठ्या प्रमाणात खालावली आहे़. तरीही दर चढेच आहेत़  तसेच कर्नाटक राज्यातूनही आवक लक्षणीय घटल्यामुळे दर चढेच असल्याची माहिती नारळाचे व्यापारी आणि दि़ पुना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष दिपक बोरा यांनी दिली़.सध्या मार्केटयार्डात नारळाची अत्यल्प आवक होत आहे़. दररोज तीन ते पाच गाड्यांची म्हणजेच १ ते दीड हजार पोत्यांची आवक होत आहे़. एका पोत्यामध्ये जवळपास शंभर नारळ असतात़.  दिवाळीपूर्वी दररोज तीन हजार पोत्यांची आवक होत होती़. एकंदरीतच ही आवक निम्म्याने घटली आहे़  तसेच मागणीही निम्म्याने घटली आहे़.  तरीही भाव वाढ झाली आहे़. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे़. डिसेंबरमध्ये दत्तजयंती आाणि नाताळाचा सण असल्याने मागणी चांगली राहील. तसेच नवीन नारळाची आवक महाशिवरात्री दरम्यान म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल. तसेच त्यानंतर नारळाचा दर्जाही सुधारणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला़.-- नारळाचे प्रकार आणि दर शेकड्यामध्ये नारळाचा प्रकार       शेकड्याचा दरनवा नारळ              ९७५ ते १२५० रुपयेपालकोल               १४०० ते १५०० रुपयेसापसोल                १५०० ते २३०० रुपयेमद्रास                     २४०० ते २५५० रुपये

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डRainपाऊसFarmerशेतकरी