शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Dilip Walse Patil: भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 18:00 IST

केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा (bjp) नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे

ठळक मुद्देसर्व निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रितपणे लढणार

मंचर : केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी करावा. असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

वळसे पाटील म्हणाले, कोरोनामुळे विकास कामाचा निधी तिकडे वळवावा लागला. हक्काचा जीएसटी व इतर कोणतीही मदत केंद्र सरकार करत नाही. मात्र सामान्य माणूस, शेतकरी अडचणीत असताना मदत करण्याची भूमिका घेऊन महाविकास आघाडी सरकारने विकासाचा गाडा सुरू ठेवला आहे. भाजप राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी काहीतरी निमित्त करून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत पक्ष नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रितपणे लढणार आहे. 

महाराष्ट्र बंदची हाक तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दिली

आमची लढाई सर्वसामान्य शेतकरी, कामगार यांच्या हिताच्या विरोधात असणाऱ्यांशी आहे. महाराष्ट्र बंदची हाक तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दिली आहे. केंद्राच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी जबाबदारी पार पाडावी लागेल .कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राजू बेंडे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :MancharमंचरPuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय