शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:22 IST

पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार

कात्रज: नवले ब्रिज कडून सकाळच्या सुमारास पती व पत्नी दुचाकी ज्युपिटर वरून कात्रजच्या दिशेने जाताना ट्रकच्या चाकाखाली येऊन मागे बसलेल्या  वैशाली कांबळे वय ३९ रां.धायरी यांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कांबळे यांचा मृतदेह पुढील तपसासाठी ससून येथे पाठवण्यात आला असून पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

सदरील घटना अशोक लीलांड शोरूम च्या समोरील रस्त्यावर घडली. नवले पुल ते कात्रज चौक रस्त्यावर रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी  होत असते  त्याचबरोबर या रस्त्यावर खड्ड्यांचे देखील प्रमाण जास्त आहे . खराब रस्त्यामुळेच अपघात होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची खंत एका प्रत्यक्ष दर्शने व्यक्त केली.

टॅग्स :katrajकात्रजAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल