शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

भारती विद्यापीठातर्फे पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:38 IST

भारती विद्यापीठातर्फे सांगली काेल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत करण्यात आली.

पुणेःभारती विद्यापीठातर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फौडेंशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप यावेळी उपस्थित होत्या. 

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि  सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा प्रचंड तडाखा बसला. शेकडो गांवे जलमय झाली.  लाखो लोक बेघर झाले.  त्यांचे संसार  उद्ध्वस्त झाले. पिके  आणि जनावरे  वाहून गेल्यामुळे शेतीचे अपरिमित  नुकसान झालेे. अनेकांना प्राणास मुकावे लागले. महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची आणि सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था, बेघर झालेल्यांसाठी निवासाची आणि  भोजनाची सोय, औषधोपचाराची सुविधा तसेच  जनावरांसाठी  छावण्यांची व चार्‍याची व्यवस्था  ठिकठिकाणी भारती विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर गावांची स्वच्छता, रोगराई पसरु नये यासाठीची खबरदारी, आजारी रुग्णांवर औषधोपचार या कामांतही  भारती विद्यापीठाने कृतिशील योगदान दिले. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने  गेली 55 वर्षे  शिक्षणाची गंगा ग्रामीण, दुर्गम भागात नेताना  देशाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक  उन्नतीत मोलाचे योगदान दिले.  डॉ. पतंगराव कदम यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून भारती विद्यापीठाने आपले सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच निभावले आहे. 

टॅग्स :Puneपुणेbharti universityभारती विद्यापीठSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर