शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

SSC Exam: हुर्रर्र! पेपरे संपले; आता मज्जाच मज्जा, पेपरच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 20:25 IST

परीक्षा संपली असली तरी आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळार्फे घेतली जात असलेली इयत्ता दहावीचीपरीक्षा संपली असून विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शेवटच्या दिवशी जल्लोष केला. परीक्षा संपली असली तरी आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.  करोनामुळे दोन वर्षे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. कोरोनामुळे भूगोल विषयाचा  पेपर रद्द झाला होता. त्यामुळे या वर्षी भूगोल विषयाचा पेपर कसा असणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र,शेवटचा पेपर खूपच सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

या वर्षी राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पेपर सुटल्यानंतर सर्व वर्ग मित्र शाळांच्या बाहेर गटागटाने जमून गप्पा मारत दंग असल्याचे दिसून आले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या खाद्य पदार्थावर ताव मारला. तसेच दोन वर्षे कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने अनेकांनी बाहेरगावी सुट्टीला जाण्याचे नियोजन आपल्या मित्रांना सांगितले.

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकexamपरीक्षा