शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

SSC Exam: हुर्रर्र! पेपरे संपले; आता मज्जाच मज्जा, पेपरच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 20:25 IST

परीक्षा संपली असली तरी आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळार्फे घेतली जात असलेली इयत्ता दहावीचीपरीक्षा संपली असून विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शेवटच्या दिवशी जल्लोष केला. परीक्षा संपली असली तरी आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.  करोनामुळे दोन वर्षे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. कोरोनामुळे भूगोल विषयाचा  पेपर रद्द झाला होता. त्यामुळे या वर्षी भूगोल विषयाचा पेपर कसा असणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र,शेवटचा पेपर खूपच सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

या वर्षी राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पेपर सुटल्यानंतर सर्व वर्ग मित्र शाळांच्या बाहेर गटागटाने जमून गप्पा मारत दंग असल्याचे दिसून आले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या खाद्य पदार्थावर ताव मारला. तसेच दोन वर्षे कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने अनेकांनी बाहेरगावी सुट्टीला जाण्याचे नियोजन आपल्या मित्रांना सांगितले.

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकexamपरीक्षा