शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:50 IST

ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालकवर गुन्हा दाखल

ओतूर : कल्याण- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सितेवाडी गावच्या हद्दीत हॉटेल देवेंद्र समोर कार व दुचाकी यांची धडक झाली. या अपघातात मोटार सायकलवरील तीन जण ठार झाले असल्याचे  स्थानिकांनी सांगितले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवार ( दि.१ ) जानेवारला दुपारी २.४५ सुमारास सितेवाडी येथील हॉटेल देवेंद्र समोर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मोटर सायकल एम. एच ०५ बी.एक्स ४८२४ व आळेफाटयाच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच १६ ए. टी. ०७१५ तवेरा कारची धडक झाली.  त्यात मोटार सायकलवरील निलेश ज्ञानेश्वर कुटे ( वय वर्ष ४०),जयश्री निलेश कुटे,( वय वर्ष ३५ ) कु.सान्वी  निलेश कुटे ( वय वर्षे १४) तिघेही रा. पिंपरी पेंढार ता. जुन्नर मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते तत्पर्तने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले केले.ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालक दादासाहेब बन्सी फलके (वय ४३) रा. सुलतानपुर खुर्द ता. शेवगाव जि. अहमदनगर यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर जाधव करत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक