शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:34 IST

Maharashtra Latest News: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यात आला, अशी टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ...

Maharashtra Latest News: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यात आला, अशी टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, आयोगाने चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारी मांडत सवाल उपस्थित केला आहे. 

किरीट सोमय्यांनी काही मतदारसंघातील आकडेवारी पोस्ट केली आहे. त्या आकडेवारीवर बोट ठेवत किरीट सोमय्यांनी हे कुठून आले? असा सवाल केला आहे. 

किरीट सोमय्यांचे म्हणणे काय?

"निवडणूक आयोगाने सांगितले मुंबईत गेल्या पाच वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले, हे कुठून आले? लोकसभा निवडणुकीत मालेगाव विधानसभेत 178 बूथमध्ये कॉंग्रेसला 99,053 मते मिळाली, भाजपला फक्त 596 मते मिळाली, याला काय म्हणायचं?", असा सवाल किरीट सोमय्यांनी व्होट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना केला आहे. 

निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे?

पत्रकार परिषदेत बोलताना आयोगाचे अधिकारी कुलकर्णी म्हणालेले, "आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपले मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपला कायद्यात काही ना काही म्हटलेलं आहे. कायद्याच्या बाहेर जाणारं विधान कुणी करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल."

"आपण जो प्रश्न विचारला की अमूक हे (व्होट जिहाद शब्द) कायद्याच्या बाहेर जाणार आहे की नाही. याचं उत्तर नक्की काय झालेलं आहे? पुरावे काय आहेत? याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावं लागतं", असे आयोगाचे अधिकारी म्हणाले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाcongressकाँग्रेस