शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार, नारायण राणे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 17:13 IST

Narayan Rane News : रा ज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी काेणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल

रत्नागिरी - रा ज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी काेणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा सणणीत इशारा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बाेलताना दिला.

रत्नागिरीतील दि यश फाऊंडेशनच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे भूमीपूजन नारायण राणे यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने माझी सुरक्षा काढली. मी त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाही. माझी सुरक्षा झेड प्लसवरून इथपर्यंत आली. पण मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. दहशतवादी लोकांकडून माझ्या जीविताला धोका असल्याने मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली होती. सुरक्षा पक्ष नाही तर सरकार देत असल्याचे खासदार राणे यांनी सुनावले.मुख्यमंत्र्यांना सत्ता टिकविण्यात रस आहे, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची ताकद त्यांचेमध्ये नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. भंडारा येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून, याची चाैकशी व्हायला पाहिजे. या दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. या घटनेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांचे लक्ष असल्याचे सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार