भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते ...
Bandra Fort Liquor Party: मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले. ...
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
Kerala News: निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येणारी स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच सीर प्रक्रिया ही मतदार यादी अचूक करण्यासाठी वेळेत पूर्ण करायची एक विशेष मोहीम आहे. सरकारी शिक्षक किंवा लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना हे काम करावे लागते. ...
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या ... ...