मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि रामदास आठवलेंच्या आरपीआयसोबत मित्रपक्ष एकत्रित राहू असं आशिष शेलारांनी सांगितले. ...
Shashi Tharoor Praised PM Modi: एका पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर होते. त्यांच्या भाषणातील मुद्दे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांचे कौतुक केले. यावरून आता काँग्रेसमधून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ...
भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट या सत्तेतील तीन पक्षांनी विधानसभा निवडणूक भरभक्कम बहुमताने जिंकल्यापासून राजकीय कार्यकर्ते, नेत्यांना आपापल्या पक्षात ओढून नेण्याचा सपाटा लावला आहे. अल्पावधीत सर्वाधिक पक्षांतरे झाल्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नि ...
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. ...
Anil Desai Slams EC: निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर व निर्धारित मुदत संपल्यानंतर नियमांत केलेला बदल हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला. ...