शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

"महाविकास आघाडीला पुढील २५ वर्षे धोका नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:45 AM

राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही.

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तोपर्यंत आघाडी कायम राहील. मात्र, यात मतभेद निर्माण होतील असे कोणी वागू आणि बोलू नये, असे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यातील महाविकास आघाडीत वाझे प्रकरण, रश्मी शुक्ला, परमबीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, असे खुद्द ठाकरे यांनीच सांगितले. आम्ही अनुभवी मंत्र्यांना सल्ला देऊच; पण तो ऐकायचा की नाही, कशाच्या आधारे आपले मत बनवायचे, हा त्यांचाच अधिकार असेल.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ