शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:21 IST

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील एका जाहिरातीवरून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आणखी एक मुद्दा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिला जात आहे, तो म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील एका जाहिरातीवरून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (bjp nitesh rane react over tejas thackeray entry in politics)

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे येणाऱ्या अडचणींबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर नितेश राणे मीडियाशी बोलत होते. यावेळी नितेश राणे यांना तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?

लहान भाऊ तरी अपेक्षा पूर्ण करेल 

ठाकरे कुटुंबातून कोणी राजकारणात येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. बाळासाहेबांचा आवाज आणि करारीपणा यांनी तरी घ्यावा अशी अपेक्षा आहे. अगोदर थोडा अपेक्षाभंग झाला होता, पण लहान भाऊ तरी पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच तुलना का केली हे त्यांनाच विचारा. भावाला शुभेच्छा दिल्यात की, भावांमध्ये वाद निर्माण केला हेच कळत नाही, असा टोला नितेश राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केल्यासंदर्भात लगावला.

भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

जबाबदार्‍यामुळे अधिक परिपक्वता येईल

चांगली गोष्ट आहे. दुसरी, तिसरी पिढी येत असेल चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. शेवटी हा जो काही पक्ष आहे या पक्षांमध्ये परंपरेने जर नेतृत्व येत असेल, तर त्या नेतृत्वाला अशा प्रकारच्या जबाबदार्‍यामुळे अधिक परिपक्वता येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे