हा प्रकार म्हणजे केवळ तांत्रिक चूक नसून, निवडणूक आयोग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजातील भयंकर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ...
प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ...
कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे ...
शिवसेनेबरोबर युती झाल्यास चार जणांच्या पॅनलमध्ये काही जागा विभागल्या जाणार आहे. त्यामुळे, मागील काही वर्षे जोरदार तयारी केलेल्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...