शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाच्या एकत्रीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अस्थिरता आली संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 6:43 PM

1 / 4
भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते.
2 / 4
या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
3 / 4
अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.
4 / 4
उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती.
टॅग्स :BJPभाजपा