शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Independence day : प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशा अभिमानास्पद गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 10:14 AM

1 / 16
१) १९६६ मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.
2 / 16
२) १९७४ मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.
3 / 16
३) आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.
4 / 16
४) १९८३ मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.
5 / 16
५) राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे १९८४ मध्ये केले होते.
6 / 16
६) १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.
7 / 16
७) २००५ भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.
8 / 16
८) पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.
9 / 16
९) टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.
10 / 16
१०) अभिनव बिंद्रा याने २००८ बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.
11 / 16
११) संगीतकार ए.आर.रहमान याला २००९ मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
12 / 16
१२) २०११ मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.
13 / 16
१३) अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता २०१२ मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.
14 / 16
१५) मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.
15 / 16
१६) कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
16 / 16
१८) देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ २०११ ला उपोषणात सहभागी झाली.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस