Chimaji Appa : १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. ...
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण ( Siddheshwar Dam ) शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अद्यापही सुरु आहे. ...
ब्रिटनमधील ही १९ वर्षाची तरुणी ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. जेव्हा ती डॉक्टरकडे हे तपासण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टरने तिला जे काही सांगितले ते ऐकुन तिच्यासकट सर्वांना जबरदस्त धक्का बसला... ...
घर सजावताना आपण पडदे, चादरी, सोफासेट इ गोष्टींबरोबरच सुंदर, आकर्षक चित्रांचा भिंतीच्या सजावटीसाठी वापर करतो. ही चित्रे कोणाचेही चित्त वेधून घेतात आणि प्रसन्नता निर्माण करतात. त्यामुळे केवळ भिंत सजते असे नाही, तर त्याचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा निर्म ...
झी मराठीवर एक नवी मालिका लवकरच येतेय. मन झालं बाजिंद असं या मालिकेचं नाव आहे. या नव्या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण दिसणार आहे. ...