महापालिकाच काय आता यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा नारा भाजपाने दिलेला आहे. त्यामुळे स्वबळावर प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे. लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुका देखील स्वबळावरच लढवू. असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagva ...
खरं तर एक पक्ष सोडणं, नव्या पक्षात जाणं, आधीच्या पक्षनेतृत्वाला लक्ष्य करणं, त्याला प्रत्युत्तर येणं, हे राजकारणात होतच असतं. पण मग, नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातली वैर इतक्या वर्षांनंतरही का संपत नाहीए? ...
सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...