१८७४ मध्ये, ब्रिटनने या देशाचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीय मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले. ...
आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. ...