ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे. ...
India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...
Corona Virus : जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पिरोलाला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. ...