आळस हा माणसाचा शत्रू आहे असे आपण वाचतो, म्हणतो पण त्यावर मात करायची वेळ आली की डगमगतो. आळसामुळे आपली प्रगती खुंटून जाते. नवे ध्येय गाठण्याची इच्छा मरते. महत्त्वाकांक्षा लोप पावते. यासाठी आळसावर मात करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्याख्याते संदीप माहेश्वरी ...
कतृत्त्वाच्या जोरावर नाव कमावणे वाटते तितके सोपे नाही, ग्लॅमरस जगात तर ती आणखी अवघड गोष्ट. केवळ सौंदर्य असून चालत नाही तर त्यासोबत प्रचंड कष्ट घ्यायची तयारीही लागते. रश्मिका मंदाना आपल्या कामातून ते सिद्ध करुन दाखवते... ...
Sridevi Death anniversary : आपल्या प्रत्येक भूमिकेने मनाचा ठाव घेणारी श्रीदेवी हिचे अकाली निधन मलाना चटका लावून जाणारे होते, पण आजही ती प्रेक्षकांच्या मनात कायम आहे, पाहा तिच्या गाजलेल्या चित्रपटातील लूक ...
सानिया मिर्झा... ती फक्त टेनिसपटूच नाही, तर भारतीय महिला टेनिसचा खराखुरा चेहरा म्हणून जगभर ओळखली गेली...तिने तिचा खेळ नेहमीच कमाल केला.. म्हणूनच तर आजही जेव्हा भारतीय टेनिसचा विषय निघतो, तेव्हा तो सानियाला घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही... म्हणूनच ...