'सुख सांगावे सकळांसी, दुःखं सांगावे देवासी' अशी आपल्या संतांची शिकवण आहे. समर्थ रामदास स्वामी तर सांगतात, व्यक्ती कितीही परिचयाचा असो, पण 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येति तदनंतरे' अर्थात सुरक्षित अंतर आणि मोजका संवाद ठेवलात तर भविष्यात पश्चात्तापाच ...
UPSC Success Story: प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१८ साली देशात टॉपर ठरलेल्या जुनैद अहमद याची कहाणी खूप प्रेरणादायी ठरणारी आहे. ...