भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:57 IST2017-09-20T18:47:39+5:302017-09-20T18:57:37+5:30

नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच संयमाची अन आरोग्याची परीक्षाच असते. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल