ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत. ...
आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात. परंतू जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर सर्व स्वप्ने डोळ्यांदेखत उध्वस्त होतात. हे बऱ्याच जणांसोबत घडलेय... ...