शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST

परभणी : दमरे विभागाने मनमाड, अकोला, परळी या तीन मार्गावर केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या असून, प्रवासी गाड्या ...

परभणी : दमरे विभागाने मनमाड, अकोला, परळी या तीन मार्गावर केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या असून, प्रवासी गाड्या बंद असल्याने गोरगरीब प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू झाली खरी. परंतु, ही सेवा केवळ धनिकांसाठीच आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने लांब पल्ल्याच्या आणि विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी आणि शेजारी जिल्ह्यांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वेचा प्रवास खर्चिक बाब ठरत आहे . त्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना या सुविधेचा कोणताही फायदा होत नसल्याचेच दिसत आहे. शेजारील जिल्ह्यातील कामांसाठी खासगी वाहनांचाच आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेची सेवा केवळ श्रीमंत नागरिकांसाठीच आहे की काय? प्रश्न निर्माण झाला आहे.

पुशपूल प्रवासी गाडी बंद

नांदेड-औरंगाबाद या मार्गावर धावत असलेली पुशपूल प्रवासी रेल्वे गाडी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची ठरते. दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनेकांना या गाडीचा आधार मिळतो. मात्र ही रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नसल्याने गैरसोय कायम आहे.

पुशपूल प्रवासी गाडी बंद

नांदेड-औरंगाबाद या मार्गावर धावत असलेली पुशपूल प्रवासी रेल्वे गाडी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची ठरते. दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनेकांना या गाडीचा आधार मिळतो. मात्र ही रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नसल्याने गैरसोय कायम आहे.

गरीब प्रवाशांची होतेय फरफट

पूर्णा-परळी ही प्रवासी रेल्वे गाडी किरकोळ विक्रेत्यांसाठी महत्वपूर्ण गाडी आहे. गंगाखेड-परळी या भागातून अनेक भाजी विक्रेते, दूध, दही विक्रेत या रेल्वेने प्रवास करून परभणी, नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचून व्यवसाय करीत होते. मात्र ही गाडी बंद असल्याने या लघू विक्रेत्यांना जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विशेष रेल्वे गाड्यांचा विशेष हा दर्जा काढून घेतल्यास तिकीट दर कमी होऊ शकतात.

सुरेश नाईकवाडे, प्रवासी संघटना