शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:06 IST

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ) : तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.तालुक्यातील १५ हजार ८३१ हेक्टरवर सोयाबीन आणि २ हजार ४२९ हेक्टरवर मुगाचा पेरा होता. खरीप हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढेल, असे दिसून येत होते. मात्र पीक हाताला आले असताना पावसाने खंड दिल्यामुळे पिकांनी माना टाकणे सुरू केले होेते. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता. मानवत तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांजवळील सोयाबीन शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडे सुमारे ७५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र या पैकी केवळ १७ शेतकºयांनीच आधारभूत खरेदी केंद्रावर माल विक्री करणे पसंत केले आहे. केवळ २५१ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.शेतकºयांना निकषांची म्हणजे सर्व शेतमाल उत्तम प्रतीचा असणे, आधार कार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करून माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करूनही खरेदी सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी या प्रक्रियेला कंटाळले होते. त्यातच केंद्रावर माल विक्री केल्यानंतर कष्टाच्या पैशासाठी वाट पहावी लागत असल्याने खाजगी व्यापाºयांना माल विकून अनेक शेतकरी मोकळे झाले आहेत.३४९९ रुपये हमीभाव असलेले सोयाबीन खुल्या बाजारातील आडत व्यापारी ३२०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. सोयाबिनचे उत्पादन अधिक असणाºया शेतकºयांनी मात्र दर वाढेल या आशेवर अजूनही सोयाबीन घरात ठेवले आहे.खाजगी बाजारपेठेमध्ये माल विक्री केल्यानंतर शेतकºयांना पैसे नगदी मिळत असल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला माल खाजगी व्यापाºयांना विक्री केला आहे. तालुक्यात डिसेंबरअखेर ३५ हजार क्विंटलवर सोयाबीन खाजगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे झाली आहे.४शहरातील नवा मोंढा परिसरात तालुका खरेदी विक्री संघाने २२ आॅक्टोबर रोजी खरेदी विक्री संघामार्फत खाजगी गोदामामध्ये भाडेतत्त्वावर शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्र सुरू केले आहे.४या ठिकाणी १३ नोंव्हेंबरपर्यंत ९०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. शासनाने जिल्हानिहाय प्रती हेक्टरी मूग, उडीद, उत्पादकतेची यादी जाहीर करून शासकीय हमीभाव योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात हेक्टरी केवळ १ क्विटंल ८० किलो इतके मूग खरेदी करण्याची अट घातली होती.्नखाजगी व्यापारपेठच फुललीशासकीय हमीभाव केंद्र उशिराने सुरू झाले. तसेच हक्काच्या पैशांसाठी तीन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकºयांनी खाजगी व्यापारपेठेतच माल विक्री करणे पसंत केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी