शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध केली गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:35 PM

येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.प्रांजली देसाई असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी कर्ज आणि नापिकीला कंटाळून प्रांजलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आत्हत्येपूर्वी पत्नीच्या नावे पत्र लिहून मुलीला खूप शिकव, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. मात्र वडिलांचे छत्र हरवल्याने शिक्षणाची आबाळ होऊ लागली. अशा परिस्थितीत प्रांजलीच्या आजोबांनी जिजाऊ ज्ञानतीर्थ गाठले. जिजाऊ ज्ञानतीर्थच्या ‘आधार शिक्षाचा’ या योजनेत प्रांजलीला प्रवेश देण्यात आला. तिला भावनिकदृष्ट्या स्थीर करण्याचा प्रयत्न केला. तिला वाटणारी असुरक्षितता दूर करुन शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे प्रांजलीनेही अभ्यासात गती मिळविली. मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत तिने ९४ टक्के गुण मिळविले असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल तिने टाकले आहे.दरम्यान, प्रांजलीसह प्रा.नितीन लोहट, बाळासाहेब मोरे, संतोष गोंडफळे आदींनी पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे जावून प्रांजलीचा तिची आई व आजोबासमवेत सत्कार केला.

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षणFarmerशेतकरीSSC Resultदहावीचा निकाल