शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

परभणीत निदर्शने : लाखो उमेदवारांना परीक्षेपासून ठेवले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:47 AM

जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेमध्ये लाखो उमेदवारांनी अर्ज केले असताना केवळ ८० ते ९० हजार उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी न बोलावून या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. तेव्हा ही भरती प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेमध्ये लाखो उमेदवारांनी अर्ज केले असताना केवळ ८० ते ९० हजार उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी न बोलावून या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. तेव्हा ही भरती प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.जिल्हा न्यायालयातील लिपीक, शिपाई, स्टेनो या सुमारे ८ हजार ९२१ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यासाठी शिपाई पदासाठी ७ वी पास, लिपीक १२ वी पास अथवा कोणत्याही विद्यापीठाची पदवी अशी शैक्षणिक अर्हता देण्यात आली. मात्र अनेक उमेदवारांना परीक्षेपासून डावलण्यात आले आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त झालेल्या उमेदवारांची नावे यादीत प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख पेक्षा अधिक उमेदवारांना अपात्र करण्यात आले. त्याचे कुठलेही कारण जाहीर केले नसल्याने नोकरीतील संधीची समानता या मुलभूत अधिकाराचे हाणन या भरती प्रक्रियेतून झाले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेवर स्थगिती आणावी व उच्चस्तरीय चौकशी पथक नेमून नव्याने परीक्षेची तारीख जाहीर करावी, शैक्षणिक पात्रता असलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने गुरूवारी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड.विनोद अंभुरे, विकास माने, रविकुमार नरवाडे, जगदीश पुंडगे, प्रमोद लाटे, छत्रपती तुपसुंदर, अविनाश शेळके, लिंबाजी देशमुख आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयexamपरीक्षा