शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी : पीकविम्यातील गैरप्रकारांना कंपनीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:31 PM

पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा.बंडू जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, जालना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, गंगाप्रसाद आणेराव, सखूबाई लटपटे, सदाशिव देशमुख, अर्जुन सामाले, माणिक पोंढे, राहुल खटींग आदींची प्रमुख उपस्थिती होती. कदम म्हणाले, मराठवाडा विभाग सातत्याने दुष्काळाच्या छायेत राहतो. ही बाब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेऊन प्रत्येक वेळी शेतकºयांना मदत केली. पीक विमा प्रकरणात शेतकºयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शेतकºयांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही शेतकºयांच्या समस्या जाणून घेत पीक विमा मदत केंद्राच्या माध्यमातून त्या सोडविणार असल्याचे कदम यांनी सांगितले.पीक विम्यात झालेला गैरप्रकार खा.बंडू जाधव यांनी सर्वप्रथम उचलला आणि दिल्लीपर्यंत लावून धरत शेतकºयांना न्याय देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल अशा कोणत्याही प्रश्नावर शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी सातत्याने राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाdroughtदुष्काळ