शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. ...
अधिकार नसतानाही वागळे यांनी तपासणी केल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ ...
जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक यंत्रणांनी उपलब्ध निधीच्या खर्चाचे विवरण दाखल न केल्याने हा निधी खर्चण्यास आखडता हात घेतल्याचे स्पष्ट होत ...
जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता. ...
शासकीय हमी भावात खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावरील तूर खरेदी मंदावली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
केंद्र शासनाने ट्रिपल तलाक बिल रद्द करावे तसेच मुस्लिम शरियत कायद्यात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी २८ मार्च रोजी परभणी शहरातून मुस्लिम महिलांनी अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढला़ या मोर्चात हजारो महिला हातात फलक घेऊन सहभागी झ ...
जिल्हा नियोजन समितीमार्फत विकासकामे करण्यासाठी मार्च महिन्यातच तरतुदीच्या तुलनेत ४१ टक्के निधीचे वितरण झाल्याने या निधीतून विकासकामे कधी होतील, असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे मार्च एण्डमुळे निधी वितरणाबरोबरच खर्चासाठीही अधिकाऱ्यांची घाई गडबड सु ...
देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. ...