राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१० ते २०१८ या आठ वर्षांत खरीप हंगामात जिल्ह्यातील २२ लाख ७९ हजार ७३६ शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते ...
पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़ ...