जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ...
पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंच ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध योजनांची माहिती देण्यासाठी पाथरी येथे नुकतीच तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस विविध विभागांच्या अधिकाºयांनीच दांडी मारली. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत तुती लागवडीची माहित ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरात अनेक घटना घडल्याने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...
आत्महत्याहत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा आधार मिळावा या उद्देशाने सुरू केलेल्या ‘उभारी’ प्रकल्पात कुटुंबियांनी मागणी केलेली कामेही शासकीय योजनेतून मिळत नसल्याने कागदोपत्री दिलेली उभारी प्रत्यक्षात शेतकºयांना मदतीची ऊब देण्यात अयशस्व ...
येथील रेल्वेस्थानकामध्ये तिन्ही बाजूंनी होर्र्डिंंग्जचा गराडा पडला असून, मोठ्या आकारातील हे होर्डिंग लावल्याने प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे़ ...
जमिनीविषयक हक्कांमध्ये गुंतागुंत होवून फसवणूक होण्याच्या प्रकारामुळे राज्य शासनाने आता नागरी भागात ज्या जमिनीची अकृषिक परवानगी घेण्यात येते, त्या जमिनीचे सिटी सर्व्हे कार्यालयाकडून प्रापर्टी कार्ड घेण्यात यावे, अशा जमिनीचे तलाठ्यांनी सातबारा उतारा दे ...
तालुका क्रीडा संकुलासाठी जायकवाडी वसाहतीमधील जागेची मागणी करण्यात आली आहे; परंतु, अद्याप जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे जागेअभावी गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे खेळाडूंवर जागा मिळेल तेथे सराव करण्याची वेळ आ ...
नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ...
महसूल प्रशासनाने शासनाला चुकीची पीक आणेवारी सादर करुन शेतकऱ्यांवर अन्याय करु नये तसेच परिस्थितीची पाहणी करुन सुधारित पीक आणेवारी सादर करावी, अशी मागणी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी ५ आॅक्टोबर रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे. ...