तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सहा वर्षीय बालिकेवर शाळेतून घरी येत असताना अज्ञात आरोपीने अत्याचार केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी बोरी गाव कडकडीत बंद ठेवून सकाळी १० वाजता कौसडी फा ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ३ लाखांच्या आत कामांचे तुकडे पाडून मर्जीतील मजूर सोसायट्यांना कामे दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे वित्तीय सल्लागार गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ...
मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झा ...
मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झा ...
विकास कामांच्या आराखड्यांच्या (याद्यांच्या) मंजुरीचे आदेश मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडले़ ...
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. ...