गरिमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड आणि गरिमा होम्स अॅन्ड हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...
जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त क ...
येथील तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवडाभरापासून पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...
येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे ...
येथील रेल्वे स्थानकावर चुकीच्या ठिकाणी सरकता जीना उभारल्याने या जीन्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्या इतकीही नाही. परिणामी हा जीना नावालाच उरला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दि ...
५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल ...
मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता र ...
शहरातील रस्त्यांची कामे मनपाने हाती घेतली असून, अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे लवकरच शहरात रस्त्यांची कामे होणार असल्याने खड्ड्यांच्या त्रासातून मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे़ ...
भाऊबीजेनंतर जिल्ह्यातील बसस्थानके आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमित प्रवाशांपेक्षा दीड ते दोन पट प्रवासी संख्या वाढल्याने या प्रवाशांची वाहतूक करताना एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेव ...