निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ शेतकºयांना शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून एक धगधगता विचार आहे़ शिवसेनाप्रमुखांचा विचार महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचला असून, या विचाराला शिवसैनिकांबरोबरच हितचिंतकाचीही ताकद जोडल्यास आगामी निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड निश्चित आहे, असा विश्वास खा़ बंडू जाधव य ...
परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरू असून मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ् ...
ग्रामपंचायती ह्या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात; परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रा.पं. महत्त्वाची संस्था असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रा.पं.चा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या ...
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा अवैध मार्गाने होणारा उपसा रोखण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे अवैधमार्गाने पाणी उपसा करणाºयांना चाप बसणार आहे. ...
महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या थकलेल्या ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन शनिवारी बँक खात्यात जमा केल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. कायम कर्मचाºयांबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांत देखील वेतन जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची ...
मानवत रोड ते परळी या ६७ किमी रेल्वे मार्गाच्या मंजुरीचा ९२२ कोटींचा प्रस्ताव नांदेड व सिकंदराबाद येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अंतीम मंजुरीसाठी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी दिली़ ...