शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज ...
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस् ...
शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला. ...
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले परभणीतील ट्रॉमा केअर सेंटर साधनसामुग्रीअभावी वापराविनाच पडून असल्याने या ट्रॉमा केअर सेंटर स्थापन्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचा गंभीर शेरा महालेखाकारांंच्या लेखापरिक्षणात ...
केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्य ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपय ...
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़ ...
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे. ...
तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...