ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शहरातील श्रीराम कॉलनी व परिसरात महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडास जेरबंद करण्यास सिल्लोड येथील पथकाला शनिवारी यश आले़ माकड पिंजºयात बंद झाल्यानंतर हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ ...
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोलची बाटली घेऊन आलेल्या एका शिक्षिकेस पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ...
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला. ...
कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये ...
तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या ...
शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ...
तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावि ...
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार ...