देशात सत्ता बदल झाली तरीही जवानांचा बळी जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजपा हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. तेव्हा देश दहशतवाद मुक्त करायचा असेल तर वंचितांना सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंब ...
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांना अद्दल घडविसाठी शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी याव ...
मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़ ...
तालुक्यातील देवेगाव येथील एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ ...
तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़ ...
तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़ ...